कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करणेबाबत, आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची संयुक्त भेट घेतली. यावेळी, मुंबई येथे लवकरच बैठक घेऊन यासंदर्भातला निर्णय घेण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी दिले.