पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले होते, NDRF ची टीम आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो लोकांना जीवदान दिले आहेत. त्यामुळे D.K.T.E च्या झेंडा वंदनाला विशेष महत्व आले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री. आशिष कुमार ,डे. कमांडंट NDRF व त्यांची २० लोकांची टीम उपस्थित होती.